Wednesday 31 May 2017

Poem on Happiness

छोटीसी खुशिया भी बहोत कुछ है दे जाती
उन्ही के सहारे तो जिंदगी है जी जाती

कुछ खट्टे तो कुछ मिठे पल वो दे जाती
उन खट्टे मिठे पलो से तो जिंदगी मे मिठास है आती

उन छोटीसी खुशियो से तो जिंदगी मे नई उमंग है आती
कुछ नया कर दिखा ने का जोश वही तो है दे जाती

खुशी के पलो से तो जिंदगी मे बहार है आती
जीवन मे रंगबेरंगी रंग है भर जाती

मुरझाई हुई हर एक कली है खिल जाती
मन ही मन मे वो भी है मुस्काती

जीवन मे ये पल याद बनकर है रह जाते
याद करे उन पलो को तो हम भी तो है मुस्कुराते

छोटीसी खुशिया भी बहोत कुछ है दे जाती
उन्ही के सहारे तो जिंदगी है जी जाती















Tuesday 30 May 2017

Me and My Father

मी नि माझे बाबा...........

मी नि माझे बाबा. तशी लहानपणापासूनच मी त्यांची लाडकी ,शेंडेफळच म्हणाणा..
 आठवतय मला मी इयत्ता नवव्वीत असताना शाळेच्या पिकनिकला गेले होते. तीन  दिवसांची पिकनिक होती.पहिल्यांदाच आई बाबांपासून लांब गेले होते.ऐरवी मी  एक दिवसाच्या पिकनिकला बरेचदा गेले पण राहण्याची अन् तेही आई बाबांशिवाय पहिलीच वेळ.
  तसे बाबा या पिकनिकसाठी तयारच नव्हते पण मी नाराज होईन ,मला  वाईट वाटेल आणि माझ्या मैत्रिणीच्या आई -बाबांनीही मैत्रिणींना पिकनिकला जाण्याची परवानगी दिली म्हणूनच त्यांनी मला जाण्याची परवानगी दिली..खरं तर बाबांना मी तिकडे कशी राहिन,मला झोप लागेल का??मी घाबरले वगैरे तर कोणं मला बघेल म्हणूनच बाबांचा नकार होता.
आईने त्यांना कसंबसं समजावलं..
  पिकनिकला जाण्याचा दिवस उजाडला.बाबाच मला सकाळी शाळेत सोडायला आले होते. सगळं नीट ठेवलस ना ?काही विसरली नाहीस ना. स्वतःचा ग्रुप सोडून कुठेही जाऊ नकोस . व्यवस्थित रहा. असं सगळं बाबा मला पुन्हा पुन्हा सांगत होते. मी म्हटलं बाबा ,आईने मला सगळं सांगितल आहे.तुम्ही नका काळजी करू असं मी म्हटलं तोवर आम्ही शाळेत पोहोचलो होतो अन् मी मैत्रिणीमध्ये गेले.मी या पिकनिकसाठी फारच उत्साही होते.
थोड्या वेळात आम्हा सगळ्यांना पालकांसहित एका क्लासरूममध्ये बसण्यास सांगितलं.
 आम्ही सांगितल्याप्रमाणे जाऊन बसलो.आम्हाला थोडया फार सूचना दिल्या गेल्या आणि त्यानंतर आमची बस परत किती वाजता पोहोचेल ?आम्ही कुठे राहणार याबद्दल माहिती सांगितली.आम्ही ज्या ठिकाणी राहणार  तिथला नंबरही देण्यात आला.कोणी लिहून घेतला की नाही ?मला कल्पना नाही. पण मला मात्र बाबांनी तो नंबर लिहून देण्यास सांगितला.मीही त्यांना लिहून दिला.
 त्यानंतर थोड्याच वेळात आमची बस निघाली.बाबा आमची बस निघेपर्यंत थांबले होते.मी मात्र फुल पिकनिकच्या मुडमध्ये होते.
हुश्श एकदाचे आम्ही आमच्या सहलीच्या ठिकाणी महाबळेश्वरला  पोहोचलो.तेवहा साधारण पावणे आठ वाजले होते.नेमकी त्यावेळेस तिथली वीज गेली होती.आम्हाला पंधरा वीस मिनिटे देऊन ,आपआपल्या बॅगा रूममध्ये ठेवून लगेच यायला सांगितले. मी थोडेफार पैसे जवळ घेतले आणि बाकीचे बॅगेत ठेवले.आम्ही सगळे एकत्र जमल्या नंतर  शिक्षक आम्हाला जवळच्या बाजारपेठेत घेऊन गेले.आम्ही ग्रुप ग्रुपने एकमेकांचा हात पकडून चालत होतो.आम्ही थोडंस खायचे पदार्थ घेतले ,थोडस फिरलोआणि मग नंतर एका तासाने हाॅटेलवर आलो. तोच जयकर बाईंनी दुपटे असा आवाज तेव्हा मात्र मी घाबरले.जयकर बाई जवळ येत म्हटल्या,दुपटे तूच ना गं.मी घाबरतंच हो  म्हटलं.त्यावर त्या म्हटल्या तुझ्या बाबांचा फोन आला होता. तेव्हा मात्र मी आणखीन घाबरले.जयकर बाई म्हटल्या बाबांनी तुझ्यासाठी फोन केला होता.तू कशी आहेस ??यासाठी त्यांनी फोन केला होता.मी त्यांना सांगितल की मुलं आता बाजारात गेली आहेत. तेव्हा कुठे मी सुटकेचा श्वास सोडला. बाई म्हटल्या,बाबांची फारच लाडकी आहेस वाटतं .बाबांचा फार जीव तुझ्यावर.मी म्हटल ,हो बाई. खर सांगायचं तर त्यावेळी मला खूपच कसंतरी वाटलं होतं. कोणाच्याही आई-वडीलांचा फोन आला नव्हता .मैत्रिणी काय म्हणत असतील ?शिक्षक काय म्हणतील ?एवढं कसलं प्रेम  ?पण जयकर बाईंचे ते दोन शब्द ऐकून मी फार सुखावले. त्यांचे ते दोन शब्द होते ,फार लकी आहेस तू. तुझे बाबा तुझ्यावर खूप प्रेम करतात...
 पिकनिकवरून घरी येण्याच्या दिवशी तर बाबांनी कमालच केली.आमची बस मध्येच बंद पडल्यामुळे आम्हाला मुंबईला परत यायला उशिर होणार असे प्रत्येकाने आपआपल्या घरी कळवले. निदान तीन ते चार तास उशिराने आम्ही  मुंबईला पोहोचणार होतो.पण बाबांनी तोवर  घरापासून ते शाळा अश्या  निदान सहा ते सात वेळ्या फेञ्या घातल्या.बाबां खूपच बैचेन झाले होते.माझी पोरं घरी येई पय॔ंत मी जेवणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितल.आईने बाबांना जेवण्यासाठी       खूप विनंती केली.पण त्यांनी  काहीही ऐकलं नाही.त्या दिवशी आमची बस रात्री एक वाजता शाळेच्या आवारात पोचली. मला अगदी स्पष्ट आठवतय भेटल्या भेटल्या बाबांनी मला मिठीत घेतले. मीही त्यांना हळूच एक पापी दिली.मला लबाड म्हणत थोडेसे ते हसले.. मी ही बाबांना खूप मिस केलं होतं.पहिल्यांदा  मी बाबांना चिंतित पाहिलं होतं. असे हे माझे बाबा वरून कडक पण आतून नरम.

Monday 29 May 2017

Thinking need to change about ladies

आमच्या ऑफिसने इव्हेंट अरेंज केल होतं. ते फक्त लेडीजसाठीच होतं.त्या इव्हेंटमध्ये प्रत्येकाला आपल्या मनातलं बोलायची संधी होती.सगळे अगदी बिनधास्त बोलत होते.
त्यामध्ये काही जणींनी आपला अनुभव सांगितला तेव्हा आम्हीही ऐकून थोडे थबकलो . काही जणी सेल्स डिपाट॔मध्ये आहेत.लेडीजने जर बिझनेस आणला किंवा चांगले यूनिट केले तर ऑफिसमधले पुरूष सहकारी सहज बोलतात की तुम्ही लेडीज आहात म्हणून कस्टमरने तुम्हाला बिझनेस दिला. असे बोलून सहज रिकामे होतात.
याचा अथ॔ काय???आम्ही जे काम मन लावून करतो त्याला काहीच अथ॔ नाही.नेहमी उलटच विचार केला जातो.
हे तर काहीच नाही.आजही काही ऑफिसेसमध्ये स्त्रियांना म्हणावे तेवढे प्राधान्य दिले जात नाही.टॅलेण्ट असूनही मागेच आहेत.
आणि समजा एखादी स्त्री पुढे जात असेल तर सहज बोललं जात की तिचं नि बाॅसच काहीतरी लफड आहे वगैरे वगैरे बोलून मोकळे होतात.काहीजण असतात तशी पण यात सगळ्यांनाच गृहीत धरल जातं.
ती एकाचवेळी कितीतरी जबाबदाऽया सांभाळत असली तरीही तिला आजही कमीच लेखलं जातं.
आजच्या या 21व्या शतकात शिकलेली पिढीही स्त्रियांना मान देत नाहीत तर त्यांचा अवमान करतात आणि असे ऐकून फार वाईट वाटते.
देशाला स्वातंत्र्य मिळून बरीच वष॔ झाली तरीही आपले विचार मात्र अजून बदलेले नाहीत.आपण आपल्या पिढीसमोर काय आदश॔ ठेवतो हे सारेजण विसरले आहेत.हे कुठेतरी थांबायला हवं..खरच थांबायला हवं.......................

Sunday 28 May 2017

Dowry

About Dowry how to start.?cause of these many girls ,many father,many families has lost their life. they committed to suicide and You know what somewhere we are responsible for these.
Though we are educated then to we behave like uneducated.Today also many families asked for dowry.they directly don't asked for dowry. They asked what will you give to your daugther in marriage ?how much gold you will give to them ? From girls side each and every arrangement should do for marriage. Boys side will come and stand for marrige? How is this possible ? So these come as dowry only.As Goverment has declared dowry to stop.Noone should take it or give it Dowry but then to no changes.
When our parents demands or may be if they says its rituals that girls side do everything including our requirements.Being educated person or human we should stopped to our parents.its our responsibility. We should make them understand.we should informed them these rituals are wrong.
In todays world Boys and girls are same. Boys  earns so even girls earn. If somebody don't then not necessary they should give dowry.why we get forget that even we has girls ,one day she will also get married.....
Marriage is sweet relationship and in between two families comes together. Two persons come together for forever of their life.God has given beautiful life try to live it.
We are no-one here to take somebody's life cause of dowry or as such requirements in marriage or after marriage girls or father or families has to die?why ?why?
We should re -think on this.
Please share these if you like it.....